TCS IBPS Exam Test No.01 Leave a Comment / General knowledge Quize / By UO Academy TCS IBPS पॅटर्ननुसार आज आपण टेस्ट देत आहोत त्यामुळे सर्वांनी स्वस्त सोडवा टेस्ट आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये देखील शेअर करा TCS IBPS Exam Test No.01 Results Like this:Like Loading... Like this:Like Loading... #1. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्ट ठराव कोणत्या वर्षी मांडला होता?(mhada exam 2022) 1946 1946 1947 1947 1948 1948 1949 1949 #2. खालीलपैकी कोणत्या प्रणालीमध्ये देशातील जनतेद्वारे सरकारला निर्णय घेण्याच्या अधिकार दिले जातात? (Post office requirement 2021) राजेशाही राजेशाही हुकूमशाही हुकूमशाही लोकशाही लोकशाही यापैकी नाही यापैकी नाही #3. भारताचा संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती वेळ लागला?(RRB NTPC 2021) 3 वर्ष 11 महिने 18 दिवस 3 वर्ष 11 महिने 18 दिवस 2 वर्ष 11 महीने 18 दिवस 2 वर्ष 11 महीने 18 दिवस 1 वर्ष 11 महीने 18 दिवस 1 वर्ष 11 महीने 18 दिवस 4 वर्ष 11 महीने 18 दिवस 4 वर्ष 11 महीने 18 दिवस #4. भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली?(RRB NTPC 2021) 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 15 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 यापैकी नाही यापैकी नाही #5. 9 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्ष कोण होते? ( RRB NTPC 2021) डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर सचिदानंद सिन्हा डॉक्टर सचिदानंद सिन्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर #6. किती वर्षाच्या (अंदाजे) चर्चेनंतर भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली ?(RRB NTPC 2021) 1 1 2 2 3 3 4 4 #7. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने मसुदा समिती कधी स्थापन केली (RRB NTPC 2021) 29 ऑगस्ट 1946 29 ऑगस्ट 1946 30 ऑगस्ट 1947 30 ऑगस्ट 1947 29 ऑगस्ट 1947 29 ऑगस्ट 1947 30 ऑगस्ट 1946 30 ऑगस्ट 1946 #8. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते (RRB NTPC 2021) सरदार वल्लभभाई पटेल सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी महात्मा गांधी #9. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? (RRB NTPC 2021) जी व्ही मावळकर जी व्ही मावळकर राजश्री पाटील राजश्री पाटील भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर सरदार वल्लभाई पटेल सरदार वल्लभाई पटेल #10. भारताने संविधान शेवटी कोणत्या वर्षी स्वीकारले? (SSC Exam 2022) 26 नोव्हेंबर 1946 26 नोव्हेंबर 1946 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1950 26 नोव्हेंबर 1950 26 जानेवारी 1950 26 जानेवारी 1950 Finish Share this:TelegramWhatsAppLike this:Like Loading...
Police bharti question paper Police Bharti 2023 General knowledge Quize / By UO Academy / Leave a Comment Police bharti question paper General knowledge Quize 2023 ,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra…
General knowledge Quize 2023 सामान्य ज्ञान सराव पेपर GK Quize, General knowledge Quize / By UO Academy / Leave a Comment Police bharti question paper,General knowledge Quize 2023,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra police…